Showing posts with label संवेदना. Show all posts
Showing posts with label संवेदना. Show all posts

Friday, August 27, 2010

सदृश्यच्या मागे




संवेदना जेव्हा संपतात तेव्हा आघताची वेदना होत नसते
पण वारंवार होणा-या  आघतानेच संवेदना  संपत असते

                   महायुद्ध सुरु झाली म्हणजे रक्ताचा पाउस पडतो
                   पण एका रक्ताच्या थेम्बातुनाच  महयुद्धाचा  उदय होतो

डोंगराच्या वारुळात मुंग्यांची घरे असतात
पण वेळ अली म्हणजे त्या मेरुपर्वत ही गिळंकृत करतात
                         
खंडकाव्य म्हणे रामयण महाभारत चित्रित करतात
                          पण शब्दाने काव्याचे खंड बनतात
                         एक अक्षरच तिला अखंड बनवतात
 जयदीप भोगले
६-५-२००१

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...