संवेदना जेव्हा संपतात तेव्हा आघताची वेदना होत नसते
पण वारंवार होणा-या आघतानेच संवेदना संपत असते
महायुद्ध सुरु झाली म्हणजे रक्ताचा पाउस पडतो
पण एका रक्ताच्या थेम्बातुनाच महयुद्धाचा उदय होतो
डोंगराच्या वारुळात मुंग्यांची घरे असतात
पण वेळ अली म्हणजे त्या मेरुपर्वत ही गिळंकृत करतात
खंडकाव्य म्हणे रामयण महाभारत चित्रित करतात
पण शब्दाने काव्याचे खंड बनतात
एक अक्षरच तिला अखंड बनवतात
जयदीप भोगले
६-५-२००१
No comments:
Post a Comment