Friday, August 27, 2010

सदृश्यच्या मागे




संवेदना जेव्हा संपतात तेव्हा आघताची वेदना होत नसते
पण वारंवार होणा-या  आघतानेच संवेदना  संपत असते

                   महायुद्ध सुरु झाली म्हणजे रक्ताचा पाउस पडतो
                   पण एका रक्ताच्या थेम्बातुनाच  महयुद्धाचा  उदय होतो

डोंगराच्या वारुळात मुंग्यांची घरे असतात
पण वेळ अली म्हणजे त्या मेरुपर्वत ही गिळंकृत करतात
                         
खंडकाव्य म्हणे रामयण महाभारत चित्रित करतात
                          पण शब्दाने काव्याचे खंड बनतात
                         एक अक्षरच तिला अखंड बनवतात
 जयदीप भोगले
६-५-२००१

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...